कोल्हापूर न्यूज / वि रा भोसले
पहेलगाम हत्याकांड आणि त्यानंतरचे सिंदूर युद्ध यामुळे साऱ्या जगाला भारताची ताकद काय आहे हे कळाले.बाहेरच्या शत्रूबरोबर लढायला लष्करी सामर्थ्य,सैनिकांचे शौर्य ,साहस आत्मविश्वास आणि प्रसंगी बलिदान पणाला लागते.अंतर्गत युद्धात मात्र वेगळे तंत्र वापरावे लागेल.हे अंतर्गत युद्ध म्हणजे नेमके काय आहे ते समजून घेऊ.
पाकिस्तानला गुढगे टेकायला लावले खरे पण देशातल्या आंतरराष्ट्रीय कुटुंबांची फार मोठी पंचायत झाली आहे.येथील लाखो मुस्लिम कुटुंबे पाकिस्तानशी जोडली आहेत.त्यामध्ये हाय प्रोफाइल कुटुंबे पण आहेत.सानिया मिर्झा डोळ्यासमोर घ्या म्हणजे लक्षात येईल. अशा लाखो कुटुंबाचे पुरुष पाकिस्तानात आणि बायका व मुले भारतात आहेत.इथल्या सर्वच्या सर्व सवलती ही कुटुंबे घेतात उलट भारताच्या बाजारपेठेचा उपयोग स्वतःच्या समृध्दी साठी करतात.अगदी गब्बर झालेत हे सर्वजण.सिंदूर नंतर अगदी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतची असली ही आंतरराष्ट्रीय कुटुंबे एकदम चिडीचूप झाली आहेत.त्यांचे नेते सुद्धा आता जयहिंद म्हणू लागले आहेत .पाकिस्तान मुर्दाबाद म्हणू लागलेत. वक्फ चळवळ एकदम कशी शांत झाली ? सर्व सामान्य देशप्रेमी मुस्लिम कुटुंबे यात नाहीत.भारत सरकारच्या निर्णयामुळे त्या कुटुंबाचे नागरिकत्वच धोक्यात आले आहे.या लाखो आंतरराष्ट्रीय कुटुंबाचा उद्देश नेमका काय होता.?
भारतात देशद्रोही कुटुंब संख्या वाढवणे हा एकमेव उद्देश.ही सर्व कुटुंबे इथले अन्न खाऊन,इथल्या दवाखान्यात मुलांना जन्म देऊन पाकिस्तानशी एकनिष्ठ राहतील .हा खरा धोका आहे.याला निकाहबाजी असे म्हणतात.याच निकाह बाजी मुळे पाकिस्तान धार्जिण्या लोकांची संख्या लाखांनी आणि कोटींनी वाढत आहे.हे षडयंत्र १९४७ पासून सुरू आहे.आता ते लक्षात येऊ लागले आहे. इंग्लंड आणि जर्मनी सारखी आपली अवस्था होईल.ती राष्ट्रे छोटी आहेत.आपली लोकसंख्या जगात २ नंबर ला आहे.दुसऱ्या महायुद्धानंतर नंतर आइन्स्टाइन वर एक कविता एका भारतीयाने लिहिली आहे.
"ऐक टापा , ऐक आवाज
लाल धूळ उडते आज ."
दुसऱ्या महायुद्धानंतर ची परिस्थिती काय झाली? लोकशाही आणि कम्युनिझम (लाल धूळ) अशी जगाची दोन शकले पडली.वरील कविता भारत मातेला ऐकू येऊ लागली आहे. शब्द फक्त वेगळे आहेत."ऐक टापा ऐक आवाज,हिरवी धूळ उडते आज "
ही धूळ खाली बसवायची असेल तर काय काय करायला हवे ते पाहू.अशी देशद्रोही कुटुंबे शोधून त्यांना आधी तुरुंगात डांबून ठेवले पाहिजे.त्यांचे व्हिसा कॅन्सल झाल्याने ती सैरभैर झाली आहेत.अनेक वर्षे सुरू असलेली ही निकाहबाजी कायद्याने संपुष्टात आली पाहिजे.पाकिस्तान्यांशी विवाह करणाऱ्या स्त्रियांचे रेशनकार्ड रद्द केले पाहिजे.पासपोर्ट सुद्धा देऊ नयेत.त्यांना सरळ पाकिस्तानात पाठवावे.
सीमा युद्धापेक्षा हा गृह युद्धाचा धोका फार मोठा आहे.ज्या तिरंग्याच्या रक्षणासाठी आपल्या हजारो जवानांनी प्राणांचे बलिदान देऊन तो अंतिम समयी आपल्या देहावर लपेटून घेतला तो तिरंगा धोक्यात येईल.त्यातील दोन रंग जाऊन फक्त हिरवा राहील.अशोक चक्राऐवजी त्यावर चांद दिसेल. हे गृह युद्ध आपले जवान लढू शकणार नाहीत.त्यासाठी कडक कायदेच केले पाहिजेत.संविधानाने हेच सांगितले आहे.देशाचे सार्वभौमत्व टिकले पाहिजे.ध्वज टिकला लाहिजे.
भारत माते ऐकलेस हे पडघम ! सिन्दुर जिंकले आता हे ग्रहयुद्ध जिंकायचे आहे.
जय हिंद
वंदे मातरम्.
-------------------------